गहू :
गहू (ट्रीटीकम एसपी) एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या
जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत. वर्ष 1965 मध्ये उच्च
उत्पन्न प्राप्त करणा-या वनस्पतिंच्या प्रकारांची ओळख झाल्यापासून, येथे प्रत्येक हेक्टर उत्पन्नामध्ये
नियमित वृद्धी झाली आहे. ह्यावेळी राष्ट्रीय सरासरी जवळपास 2500 किग्रा./हेक्टर आहे. गव्हाला
पिकण्या करिता कोरडा, उष्ण हंगामानंतर येणारा सापेक्षतेने थंड, ओलसरपणा वाढविणारा हंगाम आवश्यक
आहे. अनुकूलतम वाढ स्थिति 120 सेल्सीयस व 230सेल्सीयस दरम्याने तापमानावर प्राप्त होणार आहे.
350 मिमी. किंवा अधिक ते 1250 मिमी. पर्यंतचा पाऊस पिकविण्याच्या चक्रामध्ये अनुकूलतम मानण्यात
येतो. गहू रेताड चिकणमाती ते चिकणमाती घडणीची खोल माती वर चांगला पिकेल. 6.0 ते 8.2 ची
एक पीएच श्रेणी अनुकूलतम मानण्यात येते.
वर्धा जिल्ह्याची माती, जंगलाची नापीक माती वगळून, गहू पिकविण्याकरिता मूल्यमापित करण्यात आली
आहे. उच्च व निम्न जलोढ माळांची दोन प्रकारची माती, त्यांच्यामध्ये गहू पिकविण्याकरिता
अनुकूलतम स्थिति असल्यामुळे, योग्य मानण्यात आली आहे. इतर बहुतेक सर्व माती माफक प्रमाणात
योग्य व मामुली योग्य मानण्यात आली आहे, उलटपक्षी निम्न त्रिकोणी भाग व माळाची माती ह्यावेळी
योग्य नाही आहे रुपात मानण्यात आली आहे व उच्च त्रिकोणी भागाची माती स्थायी रुपात योग्य नाही आहे,
असे मानण्यात आली आहे.
आधार: (मार्च-२००५) नँशनल ब्युरो आँफ साँईल सर्व्हे अँन्ड लँन्ड युज प्लानिंग, नागपुर